शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला ! अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला, सुदैवानं जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:58 AM

1 / 6
मध्य रेल्वेवर शुक्रवारी (29 डिसेंबर) सकाळी मोठा अपघात होता होता टळला आहे. अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रुळच तुटला.
2 / 6
रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.
3 / 6
वाहतूक विस्कळीत झाल्यानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
4 / 6
रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
5 / 6
सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आल्यानं यामुळे सुदैवानं मोठा अपघात टळला आहे.
6 / 6
अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण