Husband & wife: अनेक मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते पती-पत्नीमध्ये भांडणं वाद होत राहिले पाहिजेत. कारण त्यामुळे नातं भक्कम होतं. आज आपण जाणून घेऊयात नात्यामध्ये हलकं-फुलकं भांडण होणं का आवश्यक आहे त्यााबाबत. ...
लग्न ठरताच नवरा-नवरीमध्ये हनिमूनवरून चर्चा सुरु होते. कुठे जायचे? किती दिवस जायचे? पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हनिमूनला का जायचे? नाही ना... ...
रस्त्याने जात-येत असताना एखादा पुरुष टक लावून पाहून जात असेल, तर महिलांच्या मनात अनेक प्रश्न येतात. ड्रेस तर चांगला आहे ना, केस व्यवस्थित विंचरलेले आहेत ना, कुठे काही वेगळे वाटत नाहीय ना... एक ना अनेक प्रश्न... ...
बायकांच्या मनात काय सुरू आहे, ते ब्रह्मदेवही ओळखू शकत नाही, नवऱ्याला ते ओळखणं दूरच! म्हणून तर संसारात पडल्यावर भांड्याला भांड लागतं म्हणतात, ते यासाठीच! बायका आपल्या मनातलं सांगत नाहीत आणि पुरुषांना ते ओळखता येत नाही, तरी त्यांनी ते न सांगता समजून घ् ...
Bollywood : वैवाहिक जीवनात अडचणी येण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मनोरंजन जगतातील अनेक स्टार्सचे संसार काही वर्षांनंतर मोडण्याच्या पातळीवर पोहोचतात. मात्र सिनेजगतात अशीही काही जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर जाऊन आपला संसार वाचवला आहे. ...