Raksha Bandhan 2021 : आपल्याकडे गमतीने असे म्हटले जाते, की रक्षा बंधनाचा दिवस म्हणजे भावांसाठी खर्चाचा आणि बहिणीसाठी कमाईचा दिवस असतो. मात्र गमतीचा भाग वगळता त्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे बाराही राशींचे भाग्य उघडणार आहे. कारण त्या दिवशी धनिष्ठा ...
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय, तरी यश येत नाहीये? याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना गरज आहे उपासनेची. उपासना केल्याने मनोबल वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण करत असलेल्या प्रयत्नांना इच्छाशक्तीची जोड मिळते. यासाठी फार कष्ट घेण् ...
Shravan vrat 2021 : अनेकांना कुंडलीत कालसर्प दोष सांगितला जातो. त्याची शांती केली असता विविध प्रकारच्या अडचणी दूर होतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. तसेच काही जणांना राहू केतू हे ग्रह देखील यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. त्यावर उपाय म्हणून नागपंच ...
प्रेम मागून मिळवण्याची गोष्ट नाही असे म्हणतात. पण काही सुखी जीव असे असतात ज्यांच्यावर न मागता प्रेमाचा वर्षाव होतो. विशेषतः प्रेम प्रकरणात त्यांचे नशीब त्यांच्याबाजूने असते. हा त्यांचा नाही तर त्यांच्या राशीचा गुण आहे. त्या पाच नशीबवान राशी कोणत्या ह ...
आपला जन्मदिवस आपल्याला लक्षात असतो. परंतु आपले पूर्वज तिथीनुसार जन्मदिवस साजरा करत असत. प्रत्येक तिथीचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आज कामिका एकादशी आहे. त्यानिमित्ताने आपण एकादशी या तिथीला जन्माला आलेल्या लोकांची स्वभाव वैशिष्टये जाणून घेऊ. ...