राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं आता राजधानी दिल्लीत पाऊल ठेवलं आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथून भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत दाखल झाली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा पहाटेच शहरातील रस्त्यांवर दिसले. ...
Gram Panchayat Election Result: कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहे ...