ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात झाली आहे, उदघाटन सोहळ्यात अभिनव बिंद्रानं ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं ...
विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ... ...
विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या ...
गुजरातविरुद्धचा क्वॉलिफायरचा सामना हातातून जवळजवळ निसटलेला असतानाच धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरूला अंतिम फेरी गाठून देणा-या एबी डिव्हीलीयर्सबद्दलच्या खास गोष्टी... ...
मर्लोन सॅम्युअल्सच्या ८५ धावांच्या मॅचविनींग खेळीच्या जोरावर आणि डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने साहेबांना ४ विकेटने लोळवले. ...
विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या खास शैलीत विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष केला. १९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते. ...