संजीत अपहरण व हत्या प्रकरणात दक्षिण एसपी यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पण, आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन खंडणीने भरलेल्या पिशवी घेऊन फरार झाले आणि पोलिस त्यांचे हात चोळतच राहिले. ...
आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...
एका निर्दय वडिलांनी अडीच वर्षांत आपल्या पाच मुलांना ठार मारले आणि कुणालाही याची माहिती कळू दिली नाही. नुकतीच कालव्यामध्ये 2 मुलींचा मृतदेह सापडला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आली. याची माहिती गावातील पंचायतीला समजताच संपूर्ण गाव थक्क झाले. ही आश्चर्यकारक ...
टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले. ...