रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
या जयविलास महालातील ४०० खोल्यांपैकी ४० खोल्यांमध्ये केवळ संग्रहालय आहे. या महालात इटली, फ्रान्स, चीन आणि इतर देशातून आणलेल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या पॅलेसमध्ये एक फाइव्ह स्टार हॉटेलही आहे. ...
Mukesh Ambani Antilia Bomb Scare: एनआयएला या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याची पटकथा लिहिली गेल्याचे मानले जात आहे. ...
corona vaccine: राज्यात हाफकिनला कोरोना लस उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod ...