पोलिसांनुसार नूरपुर गावातील कुंडा येथील रहिवाशी चंद्रशेखरचं लग्न हरिद्वारच्या एका मुलीसोबत १५ मार्च रोजी झालं होतं. १७ मार्चच्या रात्री नवरी आणि नवरदेवाचं कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता. ...
मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्र ...
Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...