महिलांच्या मनात काय सुरुय या गोष्टी संजय नार्वेकरला (Sanjay Narvekar) कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती. ...
बॉबी देओल (Bobby Deol) आणि तान्या देओल यांचं लग्न यासाठीही खास आहे कारण या लग्नामुळे बॉलिवूडला (Bollywood) एक मोठा गायक मिळाला. बॉलिवूडमध्ये चर्चा झालेल्या या लग्नात एका तरूणा गायकाने परफॉर्मन्स दिलं होतं. ...
ज्योतिषशास्त्रात राशी तीन घटकांमध्ये विभागल्या आहेत. हे तीन घटक म्हणजे अग्नि, पृथ्वी, वायू आणि पाणी. मेष, सिंह आणि धनु राशीला अग्नि तत्वात स्थान दिले आहे. वृषभ, कन्या आणि मकर हे पृथ्वी तत्वात येतात. तर कर्क, वृश्चिक आणि मीन राशीला जल तत्वात स्थान दिल ...
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. ...
आजच्या काळात जोडीदार मिळवणे, टिकवणे आणि नाते निभावणे सगळे काही आव्हानात्मक होत चालले आहे. काही जण बिचारे शर्थीचे प्रयत्न करून थकतात, तर काही जण जोडीदार मिळेल ही आशाच सोडून देतात. याउलट काही जणांकडे एक सोडून अनेक पर्याय असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वा ...
Zareen Khan : सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खान बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. पण सध्या चर्चा आहे ती तिच्या रिलेशनशिपची. ...