काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते तेलंगणात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून ते तेलंगणात पोहोचले. ...
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatara) यात्रेचा आज ४० वा दिवस आहे. या ४० दिवसांत कर्नाटकातील बेल्लारी येथे भारत जोडो यात्रेने एकूण 1,000 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस समर्थक भक्कमपणे लढताना दिसत आहे. ...