बिबट्याने घेतला सातवा बळी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 4:24 PM
1 / 6 बिबट्याला जेरबंद करावे या मागणीसाठी मयत कुणाल अहिरे याच्या नातेवाईकांनी मालेगाव तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी तहसीलदारांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी नातेवाईकांचे बोलणे करून दिले. 2 / 6 मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. 3 / 6 मयत कुणाल अहिरे ज्या झोपडीत राहत होता, त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेत बसलेले नातेवाईक व ग्रामस्थ 4 / 6 बिबट्याच्या हल्ल्यात कुणाल ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. 5 / 6 कुणालचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोष केला. 6 / 6 कुणालच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भावाने आक्रोश केला. आणखी वाचा