INDW vs BANW Semi Final : बांगलादेशने नाणेफेक जिंकली; भारताची प्रथम गोलंदाजी
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू
लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख
संतांच्या अभंगरचना जितक्या भावपूर्ण तेवढाच त्या शब्दांची आर्तता जागवणारा भक्तिमय स्वर आहे पं. भीमसेन जोशींचा. सुदैवाने आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तिथे साहित्य, संगीत यात जीव ओतणाऱ्या कलाकारांची अजिबात कमतरता नाही. तरी काही स्वर हे एकमेवाद्वितीय असतात. भीमसेनजींचा सूरही त्यापैकीच एक! आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची अभंगवाणी कानावर पडल्याशिवाय उत्सव साजरा झाला असे वाटणारच नाही. म्हणून विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघण्यासाठी करूया त्यांनी अजरामर केलेल्या निवडक भक्तिगीतांची उजळणी!