शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना दिली तंत्रज्ञानाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

कातनेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी.एम. ...

कातनेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी.एम. कापसे, डॉ. ए. जी. बडगुजर, डॉ. ए. एम. लाड, डॉ. एस. व्ही. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अनघा कुलकर्णी, मनीषा चापके, पल्लवी मुके, मोहिनी देशमुख, ऋतुजा कटारे, विद्या शिंदे आदींनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कृषी विषयक विज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमास बाळासाहेब मोरे, राजू पांचाळ, संजय खंडाळकर, दिलीप चापके, भाग्यश्री आंबटवार, उपसरपंच रामेश्वर चापके, ग्रामपंचायत सदस्य गजानन चापके, बापूराव चापके, शेषराव चापके, महेश वैद्य, सुदामराव चापके, ज्ञानोबा पडोळे, उद्धव चापके आदींची उपस्थिती होती.