शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धक्कादायक ! क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी परतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 2:06 PM

या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमीत १० जणांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़

बोरी : जिंतूर तालुक्यातील नागापूर येथे क्वारंटाईन असलेल्या  वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बोरी येथेही क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी परतलेल्या व्यक्तीचा २५ मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

बोरी येथील एक कामगार १ मे रोजी मुंबई येथून परतल्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत कुटूंबासह क्वारंटाईन केले होते़ क्वारंटाईनची मुदत संपून हा व्यक्ती घरी परतला होता़ २५ मे रोजी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ घटनेची माहिती समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ़ गजानन सोळंके यांनी २६ मे रोजी बोरी येथे येऊन मयत व्यक्तीचा स्वॅब घेतला आहे. या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमीत १० जणांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़ या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, डॉ़ गजानन सोळंके, तलाठी सुभाष होळ यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच आणि कर्मचारी उपस्थित होते़ या घटनेमुळे मयत व्यक्तीच्या कुटूंबातील इतर ७ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी