शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:19 PM

तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडी दमई , हिंगला, सुलतानपूर, पिंपळा, सनपुरी इ. गावांत ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दुधना नदीपात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीपुरवठा योजना सुरू होऊन या गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार असल्याने निम्न दुधना प्रकल्पातून त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. या प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, नंदू आवचार, राजू परिहार, बालाजी देशमुख, ए.सी.देशपांडे, कुंडलिक पांढरे, आसाराम चव्हाण, चोपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई