शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणी : सलग चौथ्याही दिवशी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:19 AM

चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे़चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे़ दररोज रात्री कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरात पावसाची हजेरी लागत आहे़ रविवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास परभणी शहरासह तालुक्यात पाऊस झाला़ जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांमध्ये रात्री पावसाला प्रारंभ झाला़ समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़११ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात सरासरी २८़४३ मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत १११़२४ मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १४़३६ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली आहे़ १ जूनपासून ते आतापर्यंत समाधानकारक पाऊस असल्याने शेतकºयांमध्ये उत्साह आहे़ नदी, नाले वाहते झाले आहेत़ शेतकºयांनी कापूस लागवड सुरू केली असली तरी पेरण्यांसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे़अपेक्षेपेक्षा अधिक पाऊसपरभणी जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांची तुलना करता १० जूनपर्यंत सरासरी ४६़४२ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे; परंतु, प्रत्यक्षात या कालावधीत ८२़८२ मिमी पाऊस झाला आहे़ अपेक्षित पावसाच्या २३९ टक्के पाऊस अधिक झाला आहे़ पावसाची ही आकडेवारी समाधानकारक असली तरी जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात पावसाचा खंड पडेल, असा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकरी पेरण्यांसाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी