शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:59 PM

परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कताडकळस : परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.परभणी-ताडकळस-पालम हा वर्दळीचा रस्ता आहे. हा मार्ग नांदेड जिल्ह्याला जोडणारा असल्याने प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परभणी आगाराने परभणी-पालम ही बससेवा गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेली आहे. एसटी महामंडळाचा सुरक्षित प्रवास असल्याने प्रवाशांनीही या बससेवेला प्रतिसाद दिला. याबसने पालम, गुळखंड, जवळा, ताडकळस, धानोरा, मिरखेल, पिंगळी, बलसा, सिरसकळस या गावातील प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. या बससेवेतून परभणी आगारालाही चांगले उत्पन्न मिळते ; परंतु, परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा बंद केली. त्यामुळे परभणी-ताडकळस-पालम या मार्गावरील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. प्रवाशांनाही नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे परभणी ही बससेवा बंद करण्याअगोदर प्रवाशांना व संबंधित ग्रामपंचायतीला कळविणे गरजेचे होते; परंतु, कोणतीही सूचना न देता बससेवा बंद केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घेऊन गेल्या चार दिवसांपासून आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी