शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

परभणी : वीज समस्यांमुळे शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:25 IST

महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी )  : महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पालम तालुक्यात वीजपुरवठा बिघाड आता नेहमीचाच झाला आहे़ अधिकारी अजूनही याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. शेतकरी व लोकप्रतिनिधींनी वारंवार ओरड करूनही महावितरणाचा कारभार सुधारलेला नाही. दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या शेतकºयांना याचा दुहेरी फटका बसत आहे.कृषीपंपाना वीजपुरवठा करणारे दहा ते बारा रोहीत्र आतापर्यंत जळून खाक झाले आहेत. देयके भरल्याशिवाय नवीन रोहीत्र दिले जात नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने रोहीत्र जळत आहेत. तसेच वीजपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने कृषीपंपही जळत आहेत. तालुक्यात मोठी ओरड होऊनही महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच आहे. यामुळे शेतकºयांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे़३३ केव्ही प्रस्ताव : अडगळीत४विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे ताळमेळ बसत नसल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. पालममधील केंद्रांना वीज भार सहन होत नसल्याने लपंडाव सुरू झाला आहे. पेठशिवणी येथे १३३ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. त्यामुळे विजेची समस्या गंभीर बनली आहे.एकाच अभियंत्यावर भारपालम कार्यालयात तीन अभियंत्याची गरज आहे. पण सध्या केवळ उपअभियंता व्ही.डी. स्वामी एकटेच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सर्व भार पडत आहे. दिवसभर वीज ग्राहकांच्या समस्या ऐकण्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे़परभणीच्या अधिकºयांची मनमानीशेतकरी देयके भरून रोहीत्र परभणी येथे घेऊन येत आहेत. मात्र या ठिकाणी अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असून, रोहीत्रासाठी आठ -आठ दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके वाळून जात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनFarmerशेतकरी