दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
बाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे ...
शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज ...
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस् ...
शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला. ...
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले परभणीतील ट्रॉमा केअर सेंटर साधनसामुग्रीअभावी वापराविनाच पडून असल्याने या ट्रॉमा केअर सेंटर स्थापन्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचा गंभीर शेरा महालेखाकारांंच्या लेखापरिक्षणात ...
केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्य ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपय ...
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़ ...