दीन दयाल अंत्योदय- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत परभणी मनपाच्या वतीने १८ जानेवारी रोजी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात शहरी समृद्धी उत्सव अंतर्गत रोजगार मेळाव्यात ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करण्यात आली. त्यातील ७५० युवकांच्या मुलाखती घे ...
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
पुरवठा विभागाच्या गोदामांची नियमित व पारदर्शक तपासणी करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच जिल्ह्यात सातत्याने धान्यांचा घोटाळा होत असल्याची बाब समोर आली आहे. गोदाम तपासणीच्या सध्याच्या स्थितीबाबत विधी मंडळाच्या लोकलेखा समितीनेही २०१७-१८ च्या अहवालात ताशेरे ...
पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्व ...
जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्र ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हादगाव ते नाथ्रा या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने हादगाव, नाथ्रा या परिसरातील १२०० एकरवरील उसाचा प्रश्न एैरणीवर आला आहे. ...
सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़ ...