तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी प ...
परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली खरी; परंतु, येथील बसपोर्ट निविदा प्रक्रियेत अडकल्याची बाब समोर येत आहे. वारंवार निविदा प्रक्रिया राबवून निविदाधारक पुढे येत नसल्याने परभणीकरांचे बसपोर्टचे दिवास्वप्न कागदावरच राहत ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीतील ३५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने अडकून पडला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील सदस्य अस्वस्थ झाले आहेत़ ...
संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अॅड़ उज ...
गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे. ...
जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या आॅनलाईन नोंदणीमध्ये समाविष्ट केलेल्या माहितीवरून जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या २०५ शिधापत्रिकांची वाढ झाली असून, या शिधापत्रिकाधारकांसाठी ७१़७५ क्विंटल वाढीव धान्य डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्याला मिळणार आहे़ ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन क ...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले होेते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही. परिणामी ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी कुचकामी ...