दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर ...
वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ...
गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार अ ...
यावर्षी पावसाअभावी रब्बी हंगामावर पाणी फेरल्याने येथील मोंढा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून या बाजारपेठेतील तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ...
एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ह ...
परभणी शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून या संदर्भात येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चेअंती मंजुरी घेतली जाणार आहे. ...
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्या ...
तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्या ...
आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी ३५ लाख ३६ हजार रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंतचा हा कृती आराखडा असला तरी प्रत्यक्षात अद्याप या आराखड्यातून कामांना प्रारंभ झाला नाही. ...