दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित ...
लोकसभा निवडणूक चार महिन्यानंतर होणार असली तरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी चालविली आहे. त्यानुसार उमेदवार निश्चितीच्या दृष्टीकोनातून या पक्षांची पाऊले पडू लागली आहेत. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न भेडसावत आहे. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेची कामे मात्र वाढत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ एक आठवड्याच्या कालावधीत केवळ ८ ...
तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन ...
तालुक्यातील हादगाव पावडे शिवारात प्रस्तावित एम.आय.डी.सी. उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीचे दर निश्चित होत नसल्याने एम.आय.डी.सी. उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे. ...
किरायाणे चालविण्यासाठी दिलेल्या जेसीबी मशीनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा पोलीस दलातील शिस्त बिघडली असून काही कर्मचाºयांकडून विशिष्ट कामांचा आग्रह धरला जात असताना वरिष्ठांचाही सन्मान ठेवला जात नाही, अशी तक्रार पोलीस दलातीलच एका कर्मचाºयाने ‘लोकमत’कडे निवेदनाद्वारे केली आहे. ...