येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़ ...
जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भ ...
परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़ ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी जागा आरक्षित ठेवली असतानाही या आरक्षित आसनांचा इतर प्रवाशी वापर करीत असल्याने बस गाड्यांमधील आरक्षण नावालाच शिल्लक असल्याचे दिसत आहे़ ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे. ...
सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़ ...
जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे ...
जगातील तिसºया क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या कांचनगंगा हे शिखर सर करण्याची कामगिरी परभणीतील डॉक्टर्स आणि व्यापारी असलेल्या गिर्यारोहकांनी फत्ते केली असून, या गिर्यारोहकांचे परभणी आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले़ ...
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमांअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़ ...