शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे. ...
दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ ...
घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याच्या दृष्टीकोणातून राज्यातील गॅस एजन्सीच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे़ या संदर्भातील आदेश १० डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत़ ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्र ...
सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विद्युत रोहित्र दुरुस्तीचा महावितरणच्या स्थानिक अधिकाºयांनी घातलेला घोळ शेतकरी व नागरिकांच्या अंगलट आला असून, शहरातील महावितरणने निविदा काढून नियुक्त केलेल्या ७ पैकी तब्बल ४ विद्युत रोहित्र दुरुस्तीचे ...