येथील दोन कापड दुकानांना १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी धावपळ झाली. अग्नीशमन दलाची गाडी उशिराने दाखल झाल्याने आगीतील नुकसानीचा आकडा वाढला. दरम्यान, अग्नीशमन दलासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्या ...
वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़ ...
राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोज ...
जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़ ...
शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ ...