सध्याच्या स्थितीला ज्या पद्धतीने विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती शास्त्रात आधीपासूनच सुरु झाली होती. विशेष म्हणजे शास्त्राच्या पद्धतीचा आधार घेत विज्ञानाने प्रगती साधली आहे. त्यामुळे माणसाने विज्ञानाबरोबरच शास्त्र पद्धतीचा सुद्धा अवलंब करा ...
निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़ ...
येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़ ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...
येथील तलाठी राजू काजे व मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्या निलंबनावरून तलाठी संघटना व जिल्हाधिकाºयांमध्ये वाद निर्माण झाला असून, निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी तलाठ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे़ ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. ...