जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़ ...
रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत आणि रेशनचे धान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत कर्ज वाटप करण्यास बँकांची वर्षभरापासून नकारघंटा असल्याने या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. विशेष म् ...
राज्य शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांची उदासिनता पाहून सहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ् ...
तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रि ...