नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे. ...
दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़ ...
येथील बसस्थानक परिसरातील खड्डे आणि गटार व्यवस्थेसाठी महामंडळ प्रशासन प्रत्येक महिन्यात कामे काढत असले तरी खड्ड्यांचा, धुळीचा आणि पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याने कामांच्या माध्यमातून केलेला खर्च पाण्यात जात आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासनाने ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नुकताच एका आदेशान्वये वितरित करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कामे होण्याचा मार्ग म ...
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय रस्त्यावर मरडसगाव पुलावर दोन्ही बाजुने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे बनले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याकडे संबंधित गुत्तेदाराकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ...
तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे. ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवार ...
भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...