लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या तीन-चार दिवसांत लागू होण्याची कुणकुण असल्याने परभणीच्या शासकीय कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिले मंजूर करुन घेण्याची घाई घडबड दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांम ...
तूर विक्री करण्यासाठी तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यामधील केवळ ८४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले; परंतु, हे अनुदान प्रत्यक्षा ...
जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़ ...
शहरी भागातील विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी अर्बन सेल काम करणार असून, यासाठी प्रत्येक शहरांमध्ये २६ समान मुद्यांवर जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सेलच्या अध्यक्षा खा़ वंदना चव्हाण यांनी मंगळवारी येथे आयोजित पत् ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात ...
खरीप हंगाम २०१८ मधील पिकांचा विमा मंजूर झाला असून, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरा व ज्वारी या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने १८ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ५८ हजार ४८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल् ...