भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे. ...
अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...
जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल. ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़ ...
येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४७ घरकुलांची कामे सुरू असली तरी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी उभा टाकल्या आहेत़ या शिवाय मजुरांना काम उपलब्ध होऊनही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने रोहयोची का ...