लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९०७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ ...
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरिबांसाठी येथील पंचायत समितीने मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मागील दोन महिन्यांपासून वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरु ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपया ...
तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे. ...
शेतकऱ्यांना संरक्षित शेती करता यावी, यासाठी शासनाने राष्टÑीय फलोत्पादन अभियानातून पालम तालुक्यासाठी ५ शेडनट मंजूर केले होते; परंतु, तालुक्यात दुष्काळ पडल्याने मार्च महिना संपत आला तरी एकाही शेतकऱ्याने शेतात शेडनेटची उभारणी केली नसल्याने शासनाची योजना ...
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे. ...
गेल्या ५ वर्षात केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून या सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथील जाहीर सभेत बोलताना केला. ...
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी १८ उमेदवारांचे २२ अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या ...
मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत ...