सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी ...
गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवाव ...
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योेजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ९७३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी १६ लाख ६० हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
येथील महानगरपालिकेत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त भारत राठोड यांच्यासह अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे पहावयास मिळाले. ...
येथील महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या याद्या बदलून ७५ लाख ३७ हजार ७३३ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी- कुलकर्णी यांच्यासह ८ जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल ...
तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी सरत्या हंगामात २१ लाख ७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीपोटी २२५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. ...
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...
तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र त ...
शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्र ...