अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे यावर्षी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसून येत नाही. मागणी कमी झाल्याने कामेही थंडावली आहेत. सेक्युअर प्रणाली सुरु झाल्यापासून तालुक्या ...
आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन् ...
टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर ...
भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी शनिवारपासून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़ ...
येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़ ...