जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती. ...
परभणी : व्यापाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करुन व्यापार करावा, असे आवाहन महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्स ट्रेड इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांनी केले. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली. ...