शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार
2
'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 
3
अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?
4
बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?
5
३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी
6
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद
7
PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 
8
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
9
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
10
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
11
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
12
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
13
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
14
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
15
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
16
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
17
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
18
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
19
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
20
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

मुलांच्या अपहरणाच्या अफवेने पालकांची शाळेत गर्दी; सोनपेठ येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:49 PM

गावात शाळकरी मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली.

सोनपेठ (परभणी ) : गावात शाळकरी मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली. यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांच्या शाळांमध्ये गर्दी करत आपल्या मुलांना घरी नेले. 

मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणाच्या घटनांबद्दल अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातवरण पसरले आहे. यातच आज सकाळी शहरातून एका  शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची अफवा शहरभर पसरली. या अफवेला बळी पडत पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी शाळांमध्ये गर्दी केली. हा प्रकार केंद्रीय कन्या शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी हि माहिती पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी शाळेत येत पालकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. यावरही काही पालकांनी आपल्या मुलांना सोबतच घरी नेले. 

अनोळखी व्यक्तीची माहिती द्या पालकांनी घाबरून न जाता अफवांना बळी पडू नये.तसेच  नागरीकांनी अनोळखी व्यक्ती दिसल्यास कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना कळवावे. - सोपान बी. शिरसाट, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी