मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, उत्तम जॉबच्या संधी होत्या; पण मला समाधान देणारं आणि जिथं आपली गरज तिथं घेऊन जाणारं काम हवं होतं. पाणीप्रश्नावर काम करताना मला ती वाट सापडली. ...
30 वर्षांपूर्वी औरंगाबाद विद्यापीठात शिकणारा केनियन तरुण. आता खासदार झाला, आणि पूर्वीची थकलेली 200 रुपये उधारी द्यायची म्हणून दुकानदाराला शोधत औरंगाबादला आला. आफ्रिकी-आखाती देशातल्या अशाच तरुणांचं एक जग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे ...
महाराष्ट्रभरातील 35 हजार तरुण-तरुणी दिंडय़ांसह वारीत चालले. पर्यावरणाची माहिती देत त्यांनी वारकर्यांशी संवाद साधला. प्रसंगी पाय चेपून दिले, झाडं लावली, खरकटय़ा पत्रावळ्या उचलून त्यांचं खत बनवलं. आणि वारकर्यांना मदत करता करता ते वारीतून भरभरून घेऊन आ ...
आपण एखादी गोष्ट करतो; पण ती का करतो, याचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही तर ती कशी करतो याचे अर्थच बदलतात. म्हणून विश्लेषण करत बसण्यापूर्वी जरा संश्लेषण करा. मग बघा काय होतं. ...
एक डिग्री घेतली, झालं शिक्षण. एक नोकरी लागली, जमलं करिअर असं आता होणार नाही. कधी काम बदलेल आणि कधी नारळ मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यावर उपाय एकच. ...
तरुण पोरंही डायलागबाजी करतात, ग्राम पंचायतीला शिव्या देत म्हणतात, आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. गावचा काय इकासच झाला नाही; पण तो व्हावा म्हणून तुम्ही काय केलं? ...