शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

By admin | Updated: April 10, 2017 17:57 IST

वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.

- वैशाली भगवानराव खंडागळेता. जि. परभणीगुढीपाडवा झाला. अजून आपण त्यावेळी आलेले शुभेच्छांचे फोटो डिलीट करतो आहोत.निमित्त काहीही असो गुढीपाडवा किंवा १ जानेवारी सोशल मिडियांवर फॉरवर्ड होणारे मेसेज आणि फोनवर शुभेच्छांचा वर्षाव होतो.वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.अर्थात भरमसाठ संकल्प करून अर्धवट सोडण्यापेक्षा आणि त्याचं ओझं वागवण्यापेक्षा सहज सोपं आपल्याला जमल आणि झेपेल असं काही तरी करूयात ना! सोशल मिडिया आपला कितीतरी वेळ फुकट जातो; आणि त्यापलिकडे आपल्याला काही दिसत नाही आणि आपण ते पहायचा प्रयत्न ही करत नाही.मग एक छोटसं काम नक्कीच करू शकतो आपण की सोशल मिडियावर वाया जाणारा वेळ हळूहळू कमी करू शकतो. ओझं न घेता केलं की जमतं सगळं. त्यामुळे आपल्याला आपले छंद जोपसण्यास वेळ मिळेल.तणावयुक्त जीवनामध्ये आपल्याला स्वत:साठी वेळ नाही. सतत धावपळ, दगदग, ताणतणाव आणि उदासिनता मग यामध्ये स्वत: करता वेळच कुठे आपल्याला? स्वत:च्या शरीरासोबत मनही निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे. व्यायाम आणि आवडणाऱ्या गोष्टीकरता रोज वेळ कसा काढायचा हे ठरवायला हवं. ते केलं तर आपल्याला आपलंच आयुष्य भारी वाटू शकेल. आयुष्यात ज्यांना मनापासून सॉरी म्हणायच त्यांना भेटून सॉरी म्हणणं एवढं कुठं अवघड आहे? आपल्याकरता सतत काहीतरी करणाऱ्या लोकांना तुम्ही माझ्याकरता किती महत्त्वाचे आहात हेही सांगूच ना एकदा तरी. खूप दिवसापासून राहून गेलेलं कामाचा आजपासूनच शुभारंभ करू. आणि काहीच नाही तर ‘एक उनाड दिवस’ मनसोक्त जगत आयुष्यावर भरभरून प्रेम करू.