शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन यांना दिलासा

By admin | Updated: October 14, 2014 00:37 IST

बीसीसीआयच्या पदाधिका:यांना पदावर कायम राहणो कायद्याच्या विरोधात असल्याचे जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

नवी दिल्ली : एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या 2क् नोव्हेंबर रोजी होणा:या वार्षिक आमसभेमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यास व 3क् सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्यास अपयशी ठरल्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिका:यांना पदावर कायम राहणो कायद्याच्या विरोधात असल्याचे जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.  
या प्रकरणावर लक्ष देण्यापूर्वी न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीच्या चौकशी अहवालची प्रतीक्षा करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ही समिती आयपीएल सट्टेबाजी व स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करीत असून या समितीला 1क् नोव्हेंबर्पयत अंतिम अहवाल सादर करावा लागणार आहे. न्यायाधीशांनी म्हटले आहे की,‘चौकाशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करा. निवडणुकीसाठी स्थिती स्पष्ट होणो आवश्यक आहे. आम्ही यापूर्वीच्या आदेशामध्ये श्रीनिवासन यांना निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती, पण पुढील आदेशार्पयत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास मनाई केली होती.’
न्यायधीशांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारला (कॅब) म्हटले आहे की,‘अहवालार्पयत आपण गप्प बसावे. सध्या वार्षिक आमसभेबाबत आमचा काही संबंध नाही. कृपया न्यायमूर्ती 
मुद्गल समितीचा अहवाल सादर होण्याची प्रतीक्ष करा.’ वार्षिक आमसभेची बैठकी 3क् सप्टेंबरनंतर स्थगित करण्याचा निर्णय 
अयोग्य असल्याचे जाहीर करावे, असे कॅबच्या याचिकेत म्हटले होते. कॅबच्या सीनिअर वकील नलिनी चिदम्बरम यांनी म्हटले की, ‘वार्षिक आमसभेची बैठक 3क् सप्टेंबरपूर्वी आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे एकाही पदाधिका:याला बीसीसीआयच्या कार्यसमितीमध्ये राहण्याचा अधिकार नाही.’ श्रीनिवासन यांना न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कार्य न करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे त्यांना आगामी निवडणूक कसे लढवू शकतात ? असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला. 
न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘गेल्या वर्षीच्या आदेशामध्ये ही व्यवस्था पुढील आदेशार्पयत असल्याचे म्हटले होते. श्रीनिवासन बीसीसीआयची निवडणूक लढविण्यासाठी अयोग्य असल्याचा उल्लेख आदेशामध्ये नव्हता.’
न्यायालयाने न्यायमूर्ती मुद्गल समितीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी श्रीनिवासन यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्याच्या कॅबचे सचिव आदित्य वर्मा यांच्या विनंतीवर प्रश्न उपस्थित केला. समितीच्या अहवालामध्ये श्रीनिवासन यांना क्लीन चिट मिळाली तर त्यांच्या अधिकाराचे काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. 
(वृत्तसंस्था) 
 
 
कॅबच्या याचिकेमध्ये दावा करण्यात आला होता की,‘श्रीनिवासन यांनी 7 सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये अनौपचारिक बैठक आयोजित केली. त्यात ते तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले. त्यांनी बीसीसीआयची वार्षिक आमसभा सप्टेंबर 2क्14 मध्ये आयोजित करणो शक्य नसल्याचे सांगत त्यास मंजुरी मिळविली. 
 
2क् नोव्हेंबरपूर्वी आमसभा घेण्यास नकार
4बीसीसीआयची आमसभा 2क् नोव्हेंबरपूर्वी घेण्याची मागणी करणारी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारची (सीएबी) याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. आमसभेची तारीख आधी ठरली असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.