शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

जबाबदारीने खेळा : कूक

By admin | Published: September 01, 2014 1:43 AM

कार्डिफमध्ये इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

नॉटिंघम : आघाडीच्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता न आल्यामुळे भारताविरुद्ध काल, शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकने व्यक्त केली. कार्डिफमध्ये इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.कूक म्हणाला, ‘वन-डे क्रिकेटमध्ये झपाट्याने बदल करता येतो; पण त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आघाडीच्या फळीतील एखाद्या फलंदाजाने शतक झळकाविणे आवश्यक असून, त्यानंतर प्रत्येकाकडून उपयुक्त योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे ३३० धावापर्यंत मजल मारता येईल. आघाडीच्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.’