दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे. ...
भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. ...
राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते. ...
सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व ...
भारतीय हॉकीसाठी ८ मे म्हणजेच आजचा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. कारण देशाच्या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...
Sports Authority of India Recruitment 2021: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी साईच्या वेबसाईवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ...