शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

देवधर चषकावर ‘भारत-अ’चे नाव

By admin | Updated: January 30, 2016 02:14 IST

सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर

कानपूर : सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर आपले नाव कोरले.नाणेफेक जिंकून भारत-अ संघाने फलंदाजी स्वीकारली. फैजलने ११२ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याला विजयने ९१ चेंडूंत ३ चौकार व तीन षटकार फटकावित ६९ धावांची सुरेख साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर केदार जाधवने ३९ चेंडूंत ४ चौकार व २ षट्कारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी करीत संघाला ७ बाद २८६ धावांपर्यंत मजल गाठून दिली. विजयासाठी २८७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारत-ब संघाचा डाव ४०.४ षटकांत १९९ धावांत संपुष्टात आला. सामन्यात एक दोन नव्हे तर चार-पाच जीवनदान मिळाल्यानंतरही फलंदाजांना फायदा उठविता आला नाही. त्यांचा निम्मा संघ ५४ धावांतच तंबूत परतला. स्टुअर्ट बिन्नी (६०) व सुर्यकुमार यादव (४५) यांनीे भारत-ब कडून सर्वाधिक धावा काढून संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)