शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय, मालिका २-० जिंकली

By admin | Updated: November 27, 2015 15:30 IST

अश्विनने भेदक गोलंदाजी करून ७ बळी टिपल्यानेव भारताने आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकली असून मालिका २-० अशी खिशात टाकली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २७ - अश्विनने भेदक गोलंदाजी करून ७ बळी टिपल्यानेव भारताने आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकली असून चार कसोटी सामन्यांची ही मालिका २-० अशी खिशात टाकली. भारताच्या ३१० धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव अवघ्या १८५ धावांत संपुष्टात आला. आर. अश्विनने पहिल्या डावात ५ आणि दुस-या डावात ७ असे एकूण १२ बळी टिपले.
 
कसोटीच्या तिस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद ३२ वरून दुस-या डावाची सुरूवात केली. मात्र १७व्या षटकांत एल्गर (१८)  आणि २३व्या षटकांत एबी डी व्हिलियर्स (९) बाद झाल्याने आफ्रिकेला २ मोठे धक्के बसले. तेव्हा आफ्रिकेची स्थिती २३ षटकांत  ४ बाद ४८ अशी झाली. मात्र त्यानंतर आमला (३९) व ड्यू प्लेसिस (३९) या दोघांनी संयमी खेळी करून आफ्रिकेला शंभरी गाठून दिली. मात्र ६० व्या षटकात आमला तर ७१ व्या षटकात ड्यू प्लेसिस बाद झाले आणि आफ्रिकेच्या विजयाच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यानंतर ड्युमिनी (३५), व्हिलॅस (१), हार्मर (१३), मॉर्केल (१) धावांवर बाद झाले,रबाडा सहा धावांवर नाबाद राहिला. 
तत्पूर्वी काल भारताचा दुसरा डाव १७३ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांनी आफ्रिकेसमोर एकूण ३१० धावांचे लक्ष्य ठेवले.