गतमहिन्यात नोटीस बजावून देखील सुरू असलेल्या विनापरवाना शाळांवर अद्यापही कसलीच ठोस कारवाई झालेली नाही. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरातील विनापरवाना शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ...
मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले. ...
कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती. ...