केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मेट्रो प्रकल्पांतर्गत पेंधर येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाच्या वादाने आता नवीन वळण घेतले आहे. भूधारकाला एकास एकप्रमाणे जागा बदलून (लॅण्ड स्वॅपिंग) देण्याचा निर्णय यापूर्वी सिडकोने घेतला होता. ...
विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे. ...
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. ...
शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. याबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच यासंदर्भात सर्वसमावेसक धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे दिली. ...
शहरात राहणाऱ्या विविध प्रांत व राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने आंतरराज्यीय बस टर्मिनस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रबाळे येथे ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावरून दरदिवशी दोन ते अडीच लाख वाहने जा-ये करतात. सुमारे १३00 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सायन-पनवेल महामार्ग अल्पावधीतच नादुरुस्त झाला आहे. ...
सिडकोची स्थापना होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणाऱ्या या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...