पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्प्याटप्प्याने काँकिटीकरण केले जात आहे. ...
प्रत्यक्षात नव्याने एक किलोही कांदा निर्यातीला परवानगी न दिल्याचा गंभीर आरोप हॉर्टिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी केला आहे. ...