पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ...
देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. ...
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. या वेळी भाजपचे शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे हे बिनविरोध निवडून आले. ...
रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे ...
नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ...