सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Navi Mumbai (Marathi News) आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. ...
त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी बेलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
पालकांच्या अडचणींचा विचार करून प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी पालक करीत आहेत. ...
महावितरणच्या या व्यावसायिक भूमिकेच्या विरोधात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वाढीव बिले कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत फी भरली गेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाइन क्लासेसमधील कनेक्शन बंद केले जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे. ...
सानपाडा येथे राहणाऱ्या सविता मारुती गर्जे (२६) हिने एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...
सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
शनिवारी विशेष कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर नवलखा यांनी मैत्रीण सहबा हुसेन व वकील यांना फोनवरून ही माहिती दिली. ...
करंजा-उरण येथील सहा मच्छीमार बोटी शनिवारी (२०) कारवाई करीत ताब्यात घेतल्या असल्याची माहिती, उरण सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी दिली. ...
मुळात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी अशा बोगस संघटनांवर कारवाईचे आदेश देऊनही त्यांना पाठीशी घातले जात आहे. ...