नवी मुंबईमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुनियोजीत ट्रक टर्मीनल नसल्यामुळे अवजड वाहनेही रोडवर उभी केली जात आहेत. गृहनिर्माण सोसायटीमध्ये उपलब्ध जागेपेक्षा दुप्पट ते चारपट वाहनांची संख्या आहे. यामुळे खासगी वाहनेही रोडवरच उभी केली जात ...
दिघा, रबाळे, तुर्भे ते शिरवणे, नेरूळ परिसरातील बहुतांश सर्व झोपडपट्यांना एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामुळे गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी रात्री १२ व ...
मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली. ...
तिरुवनंतपूरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनल (१६३४६) या नेत्रावती एक्स्प्रेसचा दैनंदिन प्रवास ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकावर समाप्त होणार आहे. ...