पालघर तालुक्यातील खाडीत औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणार्या प्रदूषित पाण्यामुळे हजारोंच्या संख्येने मासे किनार्यावर मृतावस्थेत आढळून येतात,परिसरातील शेतजमिनीही नापीक होत आहेत. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या आणि सर्कस मैदान या नावाने ओळखल्या जाणार्या भुखंडाला चारही बाजूने झोपड्यांचा विळखा पडल्याने त्याचा श्वास कोंडला आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटबाहेरील महापालिकेचे प्रसाधनगृह गांजा विक्रीचा अड्डा बनला आहे.खुलेआम ५० रूपयांमध्ये गांजाची पुडी विकली जात आहे. ...
केईएम रुग्णालयात पार पडली अखेरची पूर्वचाचणी,घाटकोपर स्थानकात झालेल्या रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या कृत्रिम हातांची अखेरची पूर्वचाचणी पार पडली आहे. ...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या कामासंबधी कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकाराची दिरंगाई झाली तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल; असा सज्जड दमच महापालिकेने कंत्राटदारांना भरत तंबी दिली आहे. ...