महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच रेल्वे पोलिसांकडून केला जातो. मात्र अवघ्या चार महिन्यातच २५ गुन्हे महिला प्रवाशांबाबतीतले घडल्याने हा दावा खोटाच ठरत आहे. ...
मत्स्यसंवर्धनाचा भविष्याचा विचार करत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत १५ मे ते १५ आॅगस्टपर्यंत मासेमारी बंदीसाठी ठाणे जिल्हा सज्ज झाला आहे. ...
मेट्रो लवकरच ट्रॅकवर येणार, अशी चर्चा रंगलेली असतानाच तिच्या नवीन डब्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव मात्र लखनौमधील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच पडून आहे ...